नवीन लेखन...

दिवसभरात आपल्या मनात येणारे अनेक विचार.. त्या विचारांना कागदावर.. नव्हे.. संगणकाच्या पडद्यावर उमटवणारे हे सदर

अलविदा २०१६..!!

वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय.. […]

अलविदा २०१६..!!

“आहीस्ता चल जीन्दगी, अभी कर्ज चुकाना बाकी है..! कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है..!” आज इसवी सन २०१६ चा शेवटचा दिवस.. वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय.. एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून धडपड करून ती मिळवावी तोच आयुष्य सर्रकन […]

मन कि बात – नवीन वर्ष

उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..फार चांगलं नाही आणि फार वाईटही नाही..पण होतं काय की, गोड आठवणी आपण चटकन विसरतो आणि कटुता मात्र हृदयाशी कवटाळून ठेवतो..व ह्या कडू […]

क्षण आनंदाचे

सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, “भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?” तो म्हणाला,”पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन.” “मग काय करणार?” हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,”मग काय, निवांतपणे जगेन.” यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का […]

बेकार ‘अर्थतज्ज्ञांना’ अच्छे दिन

काय गंमत आहे पहा.. कॉंग्रेस धार्जिण व बहुदा याच पक्षाकडुन शैक्षणिक पात्रता नसताना देखिल “स्कालरशिप” मिळवुन “अर्थत” झालेल्या याच महान माणसांना टीव्हीवर व वर्तमानपत्रदेखील “नोटबंदी” वर अभ्यासपुर्वक व दुरदृष्टी न ठेवता फक्त मा.पंतप्रधानजींचा हा निर्णय कसा चुकलाय? हे ऐकताना पाहवत नाही हो….. हं…. या बेकार “अर्थतज्ञांना”… अच्छे दिन नक्कीच आलेत अस म्हणायला हरकत नाही..,,, असो….. बहुदा….. […]

मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवा

तुरटी जवळ ठेवा! माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती,  “आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.” फोनवर ती बरेच काही बोलत होती. बोलता बोलता ती म्हणाली,  “पंधरा-वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.” मला हसूच आलं. आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस […]

अमुल्य वेळेची किंमत

कसय…. आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना….. लगेचच बरळतील.,, “आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही…. नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता…..” आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना… मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात…… “चालतय हो….. दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच… आपण घाई केल्यास देश पुढे […]

खरच कधी कधी जरा अतीच होत….

खरच कधी कधी जरा अतीच होत…. प्रेमविरांच हो….. आता बघा ना…. प्रेमात पडताना….. प्रेमावर असे काही काव्यरचना करतात की…… जगातील सर्वंचजणांनी फक्त प्रेमाचेच गोडवे गायला पाहीजेत …. अस सांगतात… प्रेमात पडल्यावर …… हे जग फक्त “प्रेमावरच” चालत अथवा चाललच पाहीजे….. असा घट्ट गैरसमज होतोच….. शिवाय तिच्यावर शब्दसंग्रहाचे अनेक गणिते करत गिते तयारही करतात…. समजा जर प्रेमभंग […]

चांगुलपणा कधीच वाया जात नसतो

एक लक्षात ठेवा…… चांगुलपणा कधीच वाया जात नसतो….. त्याच फळ देव कधीतरी आपल्याला देतोच. आपण कोणाला केलेली छोटी किंवा मोठी मदत, कोणाला दिलेला आर्थिक स्वरुपात मदतीचा हातभार, रोज एखाद्या झाडाला नियमितपणे घातलेले पाणी, वाढदिवस व लग्नांचा अवाढव्य खर्च वाचवुन कधी भुकेल्या माणसांना पोटभर जेवण देणे.. स्वताःच पक्षांकरिता व रस्त्यावरील बेघर जनावरांना नियमितपणे अन्न व पाण्याची सोय […]

1 12 13 14 15 16 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..