नवीन लेखन...

महाभारत कथा: युद्धापूर्वी मंत्रीमंडळाची शेवटची बैठक

कल्पनेत झालेल्या हस्तिनापुरातल्या उत्खननात या बैठकीची ध्वनीभित स्वामी त्रिकालदर्शी यांना सापडली होती. घटनेच्या सत्यते बाबत कुणी आक्षेप घेऊ नये. या बैठीकीची तुलना आपल्या आजच्या सैन्य तैयारी बाबत न करणे उचित)
[…]

गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या आत्महत्या !

काय शेतकर्यांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसायच ? शेतकर्यावर कोणतही नैसर्गिक संकट ओढावल की त्यांना ताबडतोब मदत मिळायलाच हवी. वराती मागून घोडे नाचवून त्याचा उपयोग काय ? सरकार आपल्या पाटीशी आहे.
[…]

नविन ई-पुस्तक भेट मिळवा

माझे प्रकाशनाच्या मार्गावर असलेले ई-पुस्तक “पॉलिटिका” अल्पावधीतच प्रसिध्द होत आहे. हे पुस्तक मी माझ्या ब्लॉगवर नविन नोंदणी करणाऱ्या सदस्यांना सप्रेम भेट देण्याचे ठरविले आहे.
[…]

अथ: वांगे पुराण

आपल्या देशात प्रत्येक प्रांततल्या थाळीत, वांग्याचा एखाद पदार्थ असतोच. ‘थालीचे बैंगन’ एका थाळीतून दुसऱ्या थाळीत बेशर्मीने (लाज-लज्जा सोडून) लुढकत राहतात. आजकाल तर अश्या वांग्यांचा भाव वधारला आहे. महाराष्ट्रात तर कळतंच नाही कुठला बैंगन कुठल्या थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जाणार आहे. खरंच म्हंटले आहे, ताज एक तर बादशाहच्या डोक्यावर असतो किंवा वांग्याच्या डोक्यावर. ताजसाठीच वांगे एका थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जातात.
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..