नवीन लेखन...

सकाळचा नाश्ता

लहानांपासून थोरापर्यंत सकाळी-सकाळी नाश्त्याची आवश्यकता असते. रात्रभर शरीराने विश्रांती घेतली असली तरीही हा नाश्ता खूप उपयोगी आहे व जेवणाच्या कालावधीपर्यंत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम आहे. मात्र हा नाश्ता प्रत्येक ऋतुमानानुसार घेणं आवश्यक आहे. केवळ चहा पिणे म्हणजे रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.

नाश्ता म्हणजे काय ?

सकाळी ९ च्या अगोदर नाश्ता महत्वाचा आहे. भरपेट जेवण म्हणजे नाश्ता नव्हे. नाश्त्यात बेकरीचे ब्रेड, बिस्किटे, तळलेले पदार्थ, वनस्पती तूप यांचा वापर घातक आहे. कृत्रिम पेये, नमकीन पदार्थ यांचाही वापर योग्य नाही. मोड आलेली कडधान्ये, उपीट, पोहे, शिरा, इडली, गूळ-शेंगदाणे, दूध, फळे आदींनी युक्त नाश्ता असावा. शिवाय तो प्रत्येकाच्या व्यवसायावरही ठरलेला असावा.

Avatar
About सौ. अलका मुजुमदार 2 Articles
सौ. अलका मुजुमदार या खादयसंस्कृती आणि ग्रामीण संस्कृती या विषयांवर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..