नवीन लेखन...

वाचवा रें वाचवा ….!!!!! या आण्णा पासुन…… भारत सरकारचा टाहो.

अण्णा हजारे एक समाज सेवक .

राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां सगळ्या देशाचे गांधीवादी युगपुरुष झाले आहेत . ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.

हिंदुस्तानच्या इतिहासात मोगलांनी आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी लुटालूट या ६४ वर्षात या राजकारण्यांनी या देशात केली आहे. अलीकडच्या काळात ही लुटालूट फारच प्रमाणाबाहेर गेली आहे.

स्वात्यंत्र मिळाल्या नंतरच्या सुरुवातीच्या काळात राजकीयनेत्या मध्ये प्रामाणिक नेते मंडळी होती. पण त्यांची राहण त्यावेळच्या मध्यमवर्गीय माणसासारखी होती.

आजकाल लोकप्रतिनिधी म्हणजे समजाची सेवा करणारे नाही तर उलट नेतेगीरीचा व्यवसाय करणारे झाले आहेत . निवडून आलेला कोणताही लोकनियुक्त प्रतिनिधी वर्षा-दोन वर्षात शंभर पटीने श्रीमंत होतो हें कसे होतें ? याचा कोणी विचार केला आणि जाब विचारला ? सगळ्याच पक्षात खाबूगिरी आहे यातून कोणीही सुटलेला नाही .
हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या ……….देवाण-घेवाण#http://mnbasarkar.blogspot.com

 

 

— श्री.मा.ना. बासरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..