नवीन लेखन...

राजकिय स्थितीवर काही चारोळ्या

नरेंद्रजीं“चे धरून बोट
देवेंद्रजी” पळत आहेत
घड्याळ्या“च्या काट्यांना
ते अधूनमधून लोंबकळत आहेत

विझली “गांधी” नामाची आँधी
उरली थोडी ज”रा हूल” आहे
अखिलत्व गमावलेल्या पक्षास
अखिलेशी” यशाची भूल आहे

सन्मान बहु पडला पदरात
बारा मती ची ही करामत आहे
कोणत्याही सत्ता-ऋतूत
शरद” ऋतु ऐन भरात आहे

मज तुजसवे घेऊन टाक रे
अन् मतदारां पुढे उभा “ठाक रे
धाकट्याची ही टाळी टाळून
मोठा म्हणे तू असाच वाक रे

मंत्रीपदाच्या खुर्चीत
कवी-राम रममाण आहे
कमळाच्या कर्जात आता
सा”री पब्लीक” गहाण आहे

मतमतांच्या या गलबल्यात
जनतेस हे कळले आहे
आळीपाळीने या साऱ्यांनी
लोकशाहीस छळले आहे

—— कवी कोण आहे माहिती नाही

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..