नवीन लेखन...

न्याय व्यवस्थेत…………..भ्रष्टाचार !!!!!!!!!!

रामरावजी एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते व स्वातंत्र सैनिक आपल्याच विचारात गढलेले चालत जात होतें. त्याच वेळी त्यांचे मित्र माधवराव पण सकाळच्या जॉगिंग साठी निघाले. त्यानां रामरावजी आपल्याच तंद्रीत उदग्विन्न मनस्थितीत कोणा कडे लक्ष न देतां चालताना दिसले. माधवरावनी त्यानां बऱ्याच हाका मारल्या पण त्यांचे लक्षच नव्हते .

माधवराव जवळ जाऊन म्हणाले’ रामराव काय झाले आपण असे चिंतीत का आहात ? ”

” अहो मी विचार करीत होतो कि आतां यां देशात काहीं राम राहिले नाही तर सर्वच रावण झालेत. ” रामराव.

” काय म्हणता रामरावजी आण्णा हजारे व आपणासारखी निष्टावान, सामाजिक बांधिलकी मानणारे या देशात आहेत म्हणूनच देश चालला आहे.” जरू काहीं खास झाले आहे ज्या मुळे आपण इतके चिंतीत आहात ” माधवराव.

” बरोबर ” माधवरावजी

” बातमी आली कि न्यायमूर्ती सेन यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोपां करीता संसदेत महा अभियान चालविण्यात येणार आहे ”

पुढे वाचा…

http://mnbasarkar.blogspot.in/2011/05/blog-post.html

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..